जीवनामध्ये शक्तीपेक्षा जास्त महत्व बुद्धीला दिले पाहिजे. शक्तीच्या बळावर आपण एखाद्याला मारू किंवा त्याच्यावर दादागिरी करण्याचा प्रयत्न करू शकतो. पण बुद्धीच्या बळावर आपल्याला संपूर्ण जग जिंकता येते. त्यामुळे आपण कोणतेही काम करत असताना बुद्धीचा वापर मोठ्या प्रमाणात केला पाहिजे. म्हणून सदगुरू श्री वामनराव पै यांनी जीवन जगताना युक्ती वापरा यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - <br /><br />#Lokmatbhakti #Wamanpaopai #Amrutbol #JeevanMargdarshan<br />Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1 <br /> <br />नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा